उल्हास आणि वालधुनी नदी प्रदूषणप्रकरणी वारंवार फटकारूनही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात विलंब केल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना नुकतेच खडसावले होते. ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, दोन ट्रॅली तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने पकडले आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखालील धारखेड, झोला शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...
वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला. ...
गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ‘लोकमत’ ने ऐरणीवर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन दिवसांपासून गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले ...