जगबुडीसह नारिंगी नदीच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुलावरचे पाणी ओसरले. त्यानंतर या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण् ...
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. ...