प्रतापपूर गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करीत टेम्पोसह वाळू तस्कर पळून गेले. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्र शासनाने आलापल्ली-भामरागड-लाहेरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या महामार्गावर हेमलकसा ते भामरागडदरम्यान पर्लकोटा नदी आहे. सदर नदी अगदी भामरागडला लागून आहे. या नदीवर असलेला सद्यस्थितीमधील पूल १९८५ मध्ये बांधला होता. या पुलाची उंची ...
देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे. याबाबतचा एक अहवाल यापूर्वीच सादर झाला होता. दरवर्षी नदीतील मासे मृत होण्याबरोबरच पाण्यातून होणाऱ्या विविध आजारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. ...
हरिपूर-कोथळी पुलाचा बांधकाम आराखडा अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाच्या मान्यतेसाठी सादर केलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने तीनदा स्मरण पत्रही पाठविले आहे. त्यातच आता भविष्यात पुलामुळे काही अडचण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाब ...
देशमाने : गावालगत वाहणाऱ्या गोई नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा राजरोस सुरु असून महसूल व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत उन्हाळा लागण्यापूर्वीच झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तलावाची ... ...