लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला लक्षवेधी, संत परंपरेचे दर्शन - Marathi News | Maharashtra Chitrarath on Rajpath for 26th January Republic day parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला लक्षवेधी, संत परंपरेचे दर्शन

देशभरात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ...

देशात महाराष्ट्राचा डंका, पोलीस दलास ५७ पदके; शाैर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा - Marathi News | Maharashtra's medal in the country, 57 medals for the police force; Poetry, special remarkable and quality service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात महाराष्ट्राचा डंका, पोलीस दलास ५७ पदके; शाैर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा

राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते.  ...

धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा - Marathi News | No flag hoisting at the social forestry office at Dharur, panchnama from the tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा

धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालय सुरू होऊन हि या कार्यालयात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन न झाल्याच्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला. ...

Video : 'या' नक्षलवादी भागात पहिल्यांदाच गुंजला भारतमातेचा जयघोष - Marathi News | For the first time in this Naxalite area, the jaighosh of Bharatmata was heard | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Video : 'या' नक्षलवादी भागात पहिल्यांदाच गुंजला भारतमातेचा जयघोष

Republic Day celebration first time in Naxal area : बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. परिणामी राष्ट्रीय सणही साजरे होत नाही. पण यावेळी त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे अगदी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. ...

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण - Marathi News | No flag hoisting took place at the social forestry office at Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण

वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित असल्याचे पंचनाम्यात सांगितले आहे. ...

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल - Marathi News | Is being close to BJP and Rashtriya Swayamsevak Sangh the criterion for Padma awards asked congress Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल

९९ नावांपैकी एका नावाचा विचार होणं दुर्देवी, सचिन सावंत यांचं वक्तव्य ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting by hands of Chief Minister Uddhav Thackeray at Varsha Niwas, while by hands of Deputy CM at Police Ground in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण

यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ...

'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत' - Marathi News | Violence is not the solution to the problem, Modi government should use agricultural laws Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत'

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. ...