आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आह ...
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे जगनाथ साळुंके यांचे नामदेव महाराज यांच्या जीवनावरील प्रवचन झाले. ...
श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आण ...
श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...
आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे. ...
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शुक्र वारी स्वगृही त्र्यंबकेश्वरला येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली निवृत्तिनाथ महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात असून, शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी त्र्यंबकेश्वरी दाखल होणार आहे. ...