कोल्हापूर येथील साठमारी गल्लीतील ‘श्री स्वामी विवेकानंद आश्रम’ व ‘आध्यात्मिक केंद्रा’च्या वतीने संस्थेच्या सभागृहात श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषि ...
मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मो ...
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक ...
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यात्रोत्सवानिमित्त नैताळेतील मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. शनिवारी (दि.11) दौऱ्यानिमित्त येवला येथे जात त्यांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. ...
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘सा ...
प.पू. रमन्नाथ महाराज बहुद्देशीय सेवा संस्था, तानसा व पेठ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील रानदेवी मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला. ...