महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार ...
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, संतांनी सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी दिलेले विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. याच विचारातून घडलेल्या व्यक्ती आजही समाजात आहेत. परंतु, त्यांना ओळखायचे कसे हा सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रश्न असतो ...
वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध ...
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथे साकारण्यात आलेल्या जनशांतिधामात वेद पाठशाळेतील वैदिक विद्यार्थ्यांच्या आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात आश्रमातील महागणेशमूर्तीस महाभिषेक करण्यात आला. ...
भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाकर्मभूमी बौद्धविहारात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...