राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लीम संस्थेच्यावतीने खान यांनी १२ हजार किलोमीटरचा देश पायी जाण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. लेहपासून कन्याकुमारी आणि आता कन्याकुमारीपासून अमृतसर असा प्रवास करत आहेत. ...
जनरल वैद्यनगरमधील वृंदावन कॉलनीतील इस्कॉनच्या श्री श्री राधा-मदनगोपाल मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत असून, ...
शिरूर कासार : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी तालुक्यातील दिंड्या पालखी मार्गावरून ‘भानुदास एकनाथ’च्या गजरात मार्गस्थ झाल्या ... ...
वाजत गाजत डोक्यावर बाशिंग बांधून भगवे वस्त्र परिधान करत पारंपरिक प्रथेनुसार गुरुवारी (दि.२१) जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली. तसेच घनकर गल्लीतून येसोजी महाराज वीरालाही वाजत-गाजत परिसर ...
गोवळकोट - पेठमाप आणि मजरेकाशी या गावांचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या प्रसिध्द शिमगोत्सवाला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने प्रारंभ झाला. या देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे रात्री उशिरा पेठमापकडे प्रस ...
स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. ...
वरखेडी-भोकरी येथील महावीर गोशाळेत पाचोरा गायत्री परिवाराच्या महिला साधकांनी मंगळवारी विश्वशांती अभियान स्वसंरक्षणार्थ दीपोत्सव करीत शाळेतील सर्व गाईंना गावरानी तुपाची पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. ...
रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तस ...