कोरोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेऊन श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. भाजपाने ते उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. दारूची दुकाने, मॉल सुरु होऊ शकतात तर मग मंदिर का नाही, असा ...
राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात् ...
कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. ...
गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली. ...
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने येथील दत्त मंदिरात आज सकाळी चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. लॉकडाउनमूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने श्रावण गुरुवार व दक्षिणद्वार सोहळा या योगाचा ला ...
कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली. ...
श्रावण महिना म्हटला की, व्रतवैकल्यांचा पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभू महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आणि सर्व मंदिर बंद ठेवण्यात आली. त्यामुळे श्रावणातील ...