लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित - Marathi News | ambani family dog was the ring bearer in engagement ceremony of anant ambani and radhika merchant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात लक्ष वेधलं ते 'टफी' ने. बघा व्हिडिओ ...

काळ्या पैशांचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने का?; अंबानींची याचिका, ॲटर्नी जनरलना नोटीस - Marathi News | Why Black Money Act With Retrospective Effect?; Anil Ambani's petition, notice to Attorney General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या पैशांचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने का?; अंबानींची याचिका, ॲटर्नी जनरलना नोटीस

​​​​​​​दहा वर्षांपूर्वी केलेला व्यवहार आता गुन्हा ठरेल, हे कळायला हवे होते, असे तुमचे म्हणणे आहे, असे न्यायालयाने म्हटले. ...

Reliance Jio 5G Coverage: थोडी थोडकी नव्हेत जिओने ७५ शहरे व्यापली; 1 जीबीपीएसपेक्षाही मिळतोय 5G स्पीड - Marathi News | Reliance Jio 5G Coverage in 75 cities; 5G speed is getting more than 1 GBps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :थोडी थोडकी नव्हेत जिओने ७५ शहरे व्यापली; 1 जीबीपीएसपेक्षाही मिळतोय 5G स्पीड

घराच्या बाहेर गेल्यावर लोकांना ५जी सिग्नल मिळत आहेत. जिओ ५जी वापरण्यासाठी तुमच्याकडे २३९ रुपयांपेक्षा अधिकचा प्लॅन असणे गरजेचे आहे. ...

Lotus Chocolate-Reliance Deal: कंपनीचे नशीब पालटले! अंबानींचे नाव येताच शेअरला सलग अप्पर सर्किट लागले; गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | lotus chocolate company share stock hit upper circuit continue after mukesh ambani reliance open offer buy stake deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीचे नशीब पालटले! अंबानींचे नाव येताच शेअरला सलग अप्पर सर्किट लागले; गुंतवणूकदार सुखावले

Lotus Chocolate-Reliance Deal: कंपनीच्या गाळात जात असलेल्या शेअरला रिलायन्सचे नाव जोडले जाताच नवसंजीवनी मिळाल्याचे सांगितले जात आहे. ...

अंबानींचा मास्टर प्लॅन! व्यवसाय मुलांच्या ताब्यात देऊन मुकेश अंबानी नवा बिझनेस करणार सुरू - Marathi News | mukesh ambani will be focusing on reliance industries green energy business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींचा मास्टर प्लॅन! व्यवसाय मुलांच्या ताब्यात देऊन मुकेश अंबानी नवा बिझनेस करणार सुरू

देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेला रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपन्यांची जबाबदारी आता मुलांच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली आहे. ...

अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा - Marathi News | adani-group-reliance-industries-ntpc-among-7-bidders-for-sks-power-see-full-detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा

देशातील दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी पुन्हा आमने-सामने आले आहेत. ...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत; अनेकांची शुगर वाढवत नव्या वर्षातील खरेदीला निघाले - Marathi News | Mukesh Ambani set to become Chocolate Boy; Reliance Retail will ready to deal with Lotus Chocolate Company Ltd 72 percent stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत; अनेकांची शुगर वाढवत नव्या वर्षातील खरेदीला निघाले

अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते. तसाच काहीसा प्रकार एक चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीसोबत घडला आहे. ...

रिलायन्सपासून टाटापर्यंत 9 कंपन्यांचे 1.22 लाख कोटींचे नुकसान; नेमकं कारण जाणून घ्या - Marathi News | reliance to tata and adani with 9 companies lost rs 1 22 akh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सपासून टाटापर्यंत 9 कंपन्यांचे 1.22 लाख कोटींचे नुकसान; नेमकं कारण जाणून घ्या

मागील आठवड्यात देशातील उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...