प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. ...
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपूलाचा भाग आणि त्यावरील लाँचर अद्याप काढण्यात आलेले नाही. कोसळलेला पुलाचा ... ...
रत्नागिरी : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना ‘ट्रू वोटर ॲप’चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य ... ...