पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्वांना घरातील दिवे बंद करुन दीप प्रज्वलन किंवा मोबाइल फ्लॅश, टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. ...
26/11 Terror Attack on Mumbai: मुंबईवर हल्ला होताच मुंबई पोलिसांनी एकेका दहशतवाद्याला शोधून ठार केले होते. टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलवरही मोठा हल्ला झाला होता. यावर रतन टाटा यांनी भावूक पोस्ट केली आहे. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका पुस्तकावरुन मोठा वाद सुरू झाला आहे. ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात भारताशी निगडीत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. भारतातील उद्योगपतींवर ओबामा यांनी निशाणा साधला आहे. ...
ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. ...