खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ ...
महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे ...
जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना ...
संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्यावतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तर ...
पुलगाव येथील सिएडी कॅम्पमध्ये बुद्ध विहार समितीव्दारा विहाराच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर एस.एस. बालाजी होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन ...
खासदार तडस म्हणाले, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. राजकारण व समाजकारण हे साप मुंगसाची लढाई आहे. याचा ताळमेळ बसविताना कसरत होते. समाज पाठीशी होता म्हणून लोकसभेची उमेदवारी मिळाली. संत जगनाडे महाराजांचे सभागृह प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावे याकरिता आपले प्र ...
व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच ...