जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) सुरू करण्यात आलेल्या मृद व जलसंधारण मुख्यालयाच्या उद्घाटनाचा फलक अधिकार्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे काढून टाकण्यात आल्याने नाराज झालेल्या मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी कडक शब्दांत अधिका ...
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. याशिवाय, कृषी योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. ...
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आज निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी उत्कृष्ट खेळी करत पालकमंत्री राम शिंदे यांना पराभूत केले ...
जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्र्यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत. ...
भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षीय राजकारणामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर नियोजन समितीने निर्णय घेतला नाही, अशी चर्चा सध्या ...
टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ...
जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...
३५ वर्षापासून रखडलेल्या कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली. ...