प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस ...
केंद्रातील मोदी सरकार शेतकरीविरोधी भूमिका सातत्याने घेत होते, जातीपातीत धर्मात तेढ निर्माण करुन शेतकऱ्यांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर संविधान बचाव असं आंदोलन आम्ही केले. ...
Sharad Pawar Raju Shetty Meet: ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय,’ असं कारखानदारांच्या छाताडावर नाचत ओरडणारी ऊसपट्ट्यातली पोरं आज गपगुमान आहेत. त्यांना कळेना झालंय की, विधानपरिषदेच्या आमदारकीपायी शेट्टी पवारांच्या दारात का गेले? ...