monsoon : मान्सून देशातून परतला असतानाच सर्वत्र पावसाची हजेरी कमी झाली आहे. देशभरात पावसात घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील मान्सूनच्या माघारीच्या तारखा पाहिल्या असता मागील पाच वर्षांत मान्सून २५ ऑक्टोबरच्या आसपास देशातून परतला आहे. ...
शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित सांगितले. ...
Accurate observation of excess rainfall is required : अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ...
पुण्यासह संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. यामुळेच कोथिंबिरीसह सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले असून, पुण्यात किरकोळ बाजारात कोथिंबीर गड्डीचे दर ५० ते ८० रुपयांवर जाऊन पोहोचले. ...