कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. ...
साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची ए ...
मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस बाभुळगाव तालुक्यात झाला असून, सर्वांत कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. यवतमाळ तालुक्यात ४७ मिमी, कळंब ३०.७, दारव्हा ३४.५, दिग्रस १ ...
हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुन ...