गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत गाढवी नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली होती. आरमोरी-वैरागड मार्गावरील रामाळा घाटावरच्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी होते. अशाही स्थितीत घरी पोहोचण्यासाठी या शेतकऱ्याने कमरेपेक्षा जास्त पाणी ...
सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल ...
आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी ...
बुधवारी सकाळी मुंढरीचे सात, हिवराचे दोन, आंधळगाव येथील दोन, तुमसर व तामसवाडी येथील प्रत्येकी एक असे भाविक दर्शनासाठी गेले होते. मात्र, संततधार पावसाने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पुजारी मनोहर निंबार्ते यांच्यासह १५ भाविक मंदिरात अडकले. पाण्य ...
हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झा ...
Nagpur News गेल्या सात दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. थांबून थांबून पडणाऱ्या काेसळधारांनी प्रत्येक जिल्ह्यात तडाखा दिला आहे. ...