Nagpur News नागपुरातील गिरीपेठ उप टपाल घराची स्थिती तर अशी आहे की, संपूर्ण कार्यालयालाच रेनकोट घालावे लागते. पावसात पाणीगळतीची धार अशी काही लागते की, संपूर्ण छतालाच ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. ...
मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे पालकमंत्री जी जबाबदारी संभाळत असतात तेथे सुध्दा आज पालकमंत्री नसल्याने या यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ...
राज्यात अतिवृष्टीने नऊ लाखांपेक्षा जादा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे; परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. ...