Crop Damage Compensation : मराठवाड्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली. मात्र यंदा त्यांना जुन्या म्हणजेच कमी दरानेच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ चा जीआर रद्द झाल्यामुळे सुमारे ६०० कोटी रुपयांची म ...
Maharashtra Weather Update : नैऋत्य मान्सूनची ताकद गुजरात व कोकण-गोव्यात प्रकर्षाने जाणवली असून काही ठिकाणी मुसळधार सरींची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र मान्सून शांत आहे. याचदरम्यान अरबी समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण ...
mirchi bajar bhav रब्बी हंगामात मिरची लागवड करण्यात येत असली तरी खरीप हंगामात परजिल्ह्यांतील मिरचीवरच अवलंबून राहावे लागते. घाऊक बाजारात मिरचीची आवक वाढली आहे. ...
गेल्या महिन्याभरात झालेली अतिवृष्टी आणि कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील चार हजार ७४.२७हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. ...