Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानातील मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यात तापमान वाढ झाल्याने उकाडा आणि दमट हवामान जाणवत आहे. दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे किनारपट्टी ते अंतर्गत भागांपर्यंत पावसाची शक्यता वाढली आहे.वाचा सविस्तर. (Maharashtra Wea ...
ativrushti madat प्रशासनाच्या आदेशानुसार तालुकानिहाय मंडळात पंचनामे करण्यात आले. एकूण ५ लाख ९२ हजार ८६९ शेतकऱ्यांपैकी ३६ हजार ७९२ शेतकरी अद्यापही ई-केवायसीविना अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत. ...
Weather Update: दक्षिण भारतातील उत्तर-पूर्व मान्सूनच्या हवामानातील ओलाव्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, हवेने दिशा बदलामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. ...
ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...
kapus vechani majuri dar अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सर्वाधिक फटका कपाशीला बसला. प्रतवारी घटल्याने दर मिळेना. अशा दुहेरी हानीतून वाचलेल्या कपाशीची वेचणीसाठी मजूर मिळेनात. ...
सप्टेंबर २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार ५०६ कोटी ४१ लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे. ...