धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र ...
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे यावर्षी मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसून येत नाही. मागणी कमी झाल्याने कामेही थंडावली आहेत. सेक्युअर प्रणाली सुरु झाल्यापासून तालुक्या ...
पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर पेरणीस सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी करण्यात येते. गेल्यावर्षी मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे चि ...
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून शासनाने हेक्टरी २५ हजार रुपये व फळपिकांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपाच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवार ...
मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. ...
शेतकऱ्यांनी आंबिया बहराची संत्री घेण्याकरिता बागांची मशागत करून १ डिसेंबरपासून बागा तडणीवर सोडल्या. १० ते १५ जानेवारीपासून बागामध्ये रासायनिक खते फेकून व झाडावर फवारणी करून पाणी देण्याला सुरुवात केली जाते. मात्र, बागांना तडण बसण्याअगोदरच अवकाळी पावसा ...
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, २१८ बाधित गावांतील २६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने शून्य पावसाची नोंद केली असली तरी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात गुरुवारी ...