जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर १२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नसल्याची स्थिती आहे. ...
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग मंडळातील पाच सहा गावांना बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, तूर, कापूस पिके जमीनदोस्त झाली. या ठिकाणी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. ...
संगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवीं ...