सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 33.88 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दो ...
११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच ...
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाने रोजच रतीब लावल्याने बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. भात, भूईमूग पिके काढणीस आल्याने हा पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक ठरत आहे. ...