सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोने ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप मकाचे पीक घेतले जाते, तसेच मका बरोबर कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती पण मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडल्याने व आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले ...
पेठ - केवळ खरीपाच्या पिकावर वर्षभराची गुजरान करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने सर्वच हिरावून घेतल्याने पेठ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्व राजकिय पक्षांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे. ...