नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आल ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.17 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. टाकळीभान व बेलापूर मंडलांमध्ये दोन ते तीन इंच पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना त्यामुळे जीवनदान मिळाले आहे. ...
नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. ...
नैऋत्य मान्सूनने आज, २६ जून २०२० रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. १२ दिवस आधी मान्सूननने देश व्यापला आहे. सर्वसाधारण रित्या ८ जुलै रोजी मान्सून देश व्यापतो. ...
भिंगार शहराला गुरुवारी (दि.२५ जून) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. कोरडा पडलेला भिंगारनाला ही पावसाच्या पाण्याने वाहू लागला आहे. शहरातील सर्व रस्ते व चौक जलमय झाले होते. ...