लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ५८ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; दुरुस्तीसाठी लागणार ७१ कोटी - Marathi News | Heavy rains damage 58 Kolhapuri dams in Marathwada; Rs 71 crore required for repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ५८ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; दुरुस्तीसाठी लागणार ७१ कोटी

सप्टेंबरमधील अतिवृष्टीत ५८ बंधारे क्षतिग्रस्त, तातडीने दुरुस्ती आवश्यक ...

हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती - Marathi News | Why do we get sick when the weather changes? Learn the reasons and detailed information about the remedies. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती

उन्हाळा संपून पावसाळा सुरू होताना किंवा पावसाळा संपून हिवाळा प्रारंभ होताना अथवा हिवाळा गेल्यावर उन्हाळा सुरू होताना हवामानात बदल होत असतात. यामुळे काही लोकांना सर्दी, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. असे का घडते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? मग ह ...

उत्पादन खर्चही न निघणाऱ्या बाजारभावात अडकलेला शेतकरी वादळी पावसाने पुन्हा एकदा अडचणीत - Marathi News | Farmers trapped in market prices that do not cover production costs are once again in trouble due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन खर्चही न निघणाऱ्या बाजारभावात अडकलेला शेतकरी वादळी पावसाने पुन्हा एकदा अडचणीत

नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल - Marathi News | No fruit setting yet; Lakhs of rupees spent in vain, 70 percent of grape orchards failed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल

लाखो रुपयांचा खर्च करूनही उत्पन्नाची आशा राहिली नसल्यामुळे द्राक्ष बागायतदार हताश झाले आहेत. त्यामुळे द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करायचा कुठून? ...

वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर - Marathi News | Stormy rains cause flooding in Nalganga river, five gates of the project opened; Administration on 'alert mode' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

खानापूर घाटमाथ्यावरील निर्यातक्षम द्राक्षबागा पावसामुळे संकटात; उत्पादन खर्चात यंदा मोठी वाढ - Marathi News | Export-oriented vineyards on the Khanapur Ghats are in trouble due to rains; Production costs have increased significantly this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खानापूर घाटमाथ्यावरील निर्यातक्षम द्राक्षबागा पावसामुळे संकटात; उत्पादन खर्चात यंदा मोठी वाढ

सांगली जिल्ह्याच्या खानापूर घाटमाथ्यावर यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, यावर्षी द्राक्ष घडांची संख्या घटली असून औषधांच्या खर्चात मात्र बेसुमार वाढ झाली आहे. ...

Maharashtra Rain : मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, हवामानाबाबत महत्वाची अपडेट - Marathi News | Latest News Maharashtra Rain Cyclone Montha has passed weather in Maharashtra has started to calm down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोंथा चक्रीवादळ गेलं, महाराष्ट्रात वातावरण कधीपर्यंत निवळणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : मान्सून पूर्णपणे परतल्यावरही गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली. ...

तिलारी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Tilari Dam overflows; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिलारी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...