पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेती पाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सु ...
पाऊस लांबल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी हातची पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातच सोयाबीन सुकले, बाजरीने माना टाकल्या असून, मूग वाया जाण्याची भीती आहे. ऊसही गुरांना खाण्य ...
अहमदनगर : चालू वर्षी गेल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे सध्या खरिपाची पिकेही जोमात आहेत. पावसामुळे वने, पडीक जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. त्यात मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. अनेक शेतक-यांनाही घरचा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारात ...
यंदा हंगामाच्या सुरुवातीला धो धो पाऊस बरसल्याने श्रीगोंदा-नगर-कर्जत तालुक्यांच्या हद्दीवरील साकळाई, कोंगजाई डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. येथील ओढे-नाले वाहू लागले असून धबधबे कोसळू लागले आहेत. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू ...
दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील कापनगाव शेतशिवारात श्याम ठाकरे ते निलेश उपरे यांच्या शेताजवळ असलेल्या रस्त्यावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत शेतात जावे लागत आहे. सदर रस्ता मुख ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्य ...