Maharashtra Weather Update : कोकणात पुन्हा एकदा पावसाचे ढग जमले असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच दमट वातावरण आणि रिमझि ...
उन्हाळा संपून पावसाळा सुरू होताना किंवा पावसाळा संपून हिवाळा प्रारंभ होताना अथवा हिवाळा गेल्यावर उन्हाळा सुरू होताना हवामानात बदल होत असतात. यामुळे काही लोकांना सर्दी, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. असे का घडते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? मग ह ...
नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
सांगली जिल्ह्याच्या खानापूर घाटमाथ्यावर यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, यावर्षी द्राक्ष घडांची संख्या घटली असून औषधांच्या खर्चात मात्र बेसुमार वाढ झाली आहे. ...