निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...
सलग चार वर्षांपासून जायकवाडी धरण १०० टक्के भरत असल्याने गोदाकाठच्या सुमारे ३५ गावांतील हजारो हेक्टर बिगरसंपादित शेतजमीन धोक्यात आली आहे. शासनाने यापूर्वी जमिनी संपादित करून मोबदला दिला असला तरी, आता दरवर्षी धरणाचे पाणी बिगर संपादित शेतीकडे सरकत असल्य ...
Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे. २८ ऑक्टोबरच्या रात्रीतून पाच जिल्ह्यांतील ४० महसूल मंडळांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. लातूर, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील सुमारे १२०० गावांत अतिवृ ...