ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून याचा फायदा कृषी क्षेत्राला झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण त्याचा फायदाही अनेकांनी झाला. ...
Mumbai Rains: नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मुंबईला थंडीने चाहूल दिली होती, तर डिसेंबरचे बहुतांश दिवस गारव्याचे होते. जानेवारीचे पहिले पाच दिवस किमान तापमान खाली येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली. ...
mahapur nuksan bharpai ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी, महापुराने झालेले पीक नुकसान तसेच जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या १५ लाख ४० हजार २५० शेतकरी खात्यांसाठी १,६३६ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले. ...
tur bajar bhav मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. अन् मार्केट कमिटीत हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळाला होता. याउलट यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे तुरीचे उत्पादन ७५ टक्क्यांनी घटले आहे. ...
basmati tandul market नवीन वर्ष आणि रमजानपूर्वी देशांतर्गत बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, इराण, इराक, दुबई आदी देशांकडून निर्यात वाढली आहे. ...