ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
भारतीय रेल्वे याचवर्षी जून महिन्यात विना इंजिन असणारी हायस्पिड ट्रेन लाँच करणार आहे. 160 किमी ताशी वेगाने धावणारी ही ट्रेन 18 जूनला ट्रॅकवर उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका न्यायालयानं भारतीय रेल्वेला दंड ठोठावला आहे. रेल्वे आरक्षण असतानाही प्रवाशाला बसायला सीट न दिल्यानं त्या प्रवाशानं रेल्वेविरोधात न्यायालयात दाद मागितली. ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल, तर जरा लवकर. कारण पुढील ३ ते ४ दिवसांतच मे महिन्यातील आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतीक्षा यादी लागली आहे. ...
प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवर ...
रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासू ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून विभागात दररोज २७ रेल्वे चालविण्यात येतात़, परंतु मागील काही दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे़ एकही रेल्वे आपल्या ठरलेल्या वेळेत धावत नसल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींचा ...