राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या चुकीमुळे झालं आहे. ज्यापद्धतीने संसदेत कुठलीही चर्चा न करता कायदे रद्द केले. हे पाहून सरकार चर्चेला घाबरलंय हे दिसतं अशी टीका राहुल गांधींनी केली. ...
संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...
देशाच्या राजकारणात राहुल गांधी हे एक मोठं नाव आहे... भाजपकडून त्यांची वेळोवेळी खिल्ली उडवली जाते. पण अलिकडच्या काळात राहुल गांधीचं राजकारण अनेकांना धक्का देईल, असं राजकीय जाणकार सांगतात. राजकारणात दिवसेदिवस ते अधिक परिपक्व होतायत. आक्रमकपणे आपले मुद ...
गुजरातमध्ये कोविडमुळे आपले जीवलग गमावलेल्या कुटुंबांनी सरकारकडून आम्हाला वेळेवर मदत मिळाली नाही, असा आरोप केलेला व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला. ...
Rahul Gandhi: महगाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरुन वारंवार मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जीएसटीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...
भाजपचे सदस्य महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवत दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. ...