राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने राज्यातील महाविकास आघाडीत पुन्हा पेच उभा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ...
काँग्रेसच्या नेतृत्त्वातील युपीए सरकारने गुजरातमधील एका कथित चकमकप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अकडवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता ...
"मोदीजींच्या विरोधात एसआयटी स्थापन केली गेली. भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण नव्हते. दंगलीत भूमिका असल्याचे खोटे प्रकरण बनवले गेले, जे शेवटी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आम्ही काहीही आदळ-आपट केली नाही. आम्ही कधीही काळे कपडे घालून संसद ठप्प केली ...