राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Nitish Kumar News: आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वादविवादांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र या यात्रेदरम्यानच इंडिया आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला एकापाठोप ...
आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा' घेऊन पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून याच गमछ अथवा गोमोछा संदर्भात असे काही भाष्य केले आहे की, सीएम हिमंता बिस्वा सरमा संतप्त झाले आहे आणि त्यांनी व्हिडिओचा तो भाग ट्विट करत राहुल गांधी यांना सल्ला दिला आ ...
दरम्यान, सुरक्षेच्या समस्यांबद्दल गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली. ...
Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोच ...