गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला ...
औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही भागांत प्रस्तावित डांबरी रस्त्यांची कामे एकाच दिवशी देऊन शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत. ...
निधीचा पाऊस, योजनांची भरमार आणि विकास कामांचा सपाटा यात नियोजनाचा विसर पडल्याने शहरात आतापर्यंत झालेल्या जवळपास सव्वाशे कोटींचे रस्ते पोखरण्याची वेळ आली आहे. ...