परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...
वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सार्वजनिक कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अभ्यागतांना हात धुण्यासाठी ‘टच फ्री हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. ...
परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ कि ...
खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे. ...
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे यवतमाळ, पांढरकवडा, पुसद व विशेष प्रकल्प असे चार विभाग आहे. या चार विभागांसाठी एकूण ५४५ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ४१७ कोटी ४० लाख ८१ कोटींचा निधी खर्च झाला. त्यातून कंत्राटदारांच ...
पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले. पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यास ...
सांगली शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच ...
तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. ...