ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
देवगड तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळत असून या ठिकाणावरून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पडेल परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभाग ...
भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. ...
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने गाडी नदीपात्रात कोसळून तिघांना जलसमाधी मिळाली. हा दुर्दैवी अपघात काल (बुधवारी) दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे झाला. दरम्यान, धामणी येथे याठिकाणी रस्त्याकडेला लोखंडी रेलिंग नसल्यानेच गाडी न ...
कोळपे भुसारवाडी येथील सार्वजनिक विहिरीनजीक यावर्षी ओहोळाला बांधलेली संरक्षक भिंत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ढासळली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या कामावर १ लाख ४९ हजार रुपये खर्च झाले असून चार महिन्यांपूर्वीच हे काम करण्यात आले होते. ...
शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले ...