तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान पुण्यात ३३.०७ टक्के इतके झाले असून शिरूर व मावळ मध्ये प्रत्येकी ३६.५४ व ३६.४३ टक्के मतदान झाले आहे.... ...
आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय ...