रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी : सिग्नलची वेळ जास्त असल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण; यशदा चौक, पी. के. चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी, वाहनांमुळे जीव गमाविण्याची वेळ ...
अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजित पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. ...
भीमाशंकर आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील पाझर तलाव यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना ...