कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातील पर्यटन कोलडमडले आहे. त्यामुळे, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा यांनी पर्यटन दौरा आयोजित केला आहे. ...
अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आल्यावर देशातील संपत्तीचीही वाटणी झाली होती. या वाटणीदरम्यान जमीन, पैसे आणि सोन्यासह इतरही काही महत्वाच्या वस्तूंची वाटणी झाली होती. ...
आज जेव्हा संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या सर्वात मोठ्या संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे, तेव्हा आपल्या शेजाऱ्याने विस्तारवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. या सीमांचे संरक्षण करताना आपल्या शूर जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, अ ...
महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, १४ पोलिसांना शौर्य पदक, तर उल्लेखनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना पोलीस पदक देण्यात आली आहेत. ...