प्रणवदा यांनी एक सुंदर भाषण केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सर्वसमावेशक विचारधारेचा आग्रह धरणारा विचार व्यक्त केला. तो संघाच्या विचार परंपरेला छेद देणारा वगैरे आहे म्हणून तो बरे झाले, असे नाही, तर सर्वसमावेशकतेचा आग्रह धरणे आजच्या घडीला जरुरीचे आहे ...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहूनही आपण त्या समूहाच्या जराही प्रभावाखाली नाही हे काल जसे त्यांनी दाखवून दिले तसेच काँग्रेसमधील काही भुरट्या माणसांच्या टीकेची आपल्याला पर्वा नसल्याचेही त्या ...
८ जून रोजी नागपुरात मोठा भूकंप होऊन प्रचंड राजकीय उलथापालथ होईल अशी हवा तयार झाली होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांची अब्रूच जणुकाय डावावर लागलेली. ...
तुमचं भाषण विसरलं जाईल, पण तुम्ही संघस्थानी हजर होतात, ही दृश्यं मात्र भविष्यात कायम राहतील, त्याचबरोबर तुमच्या भाषणाचा अर्थ काढणाऱ्या खोट्या बातम्यादेखील, अशी स्वत:च्या मुलीनं केलेली टीका. ...