मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडेंना टार्गेट केले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. ...
शेकडो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आणि सत्तेपासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकांना मुख्यत्वे त्याचे मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी या दलित वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे वंचितांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आघाडीचा मुख्य उद्देश ...
राज्याची सत्ता ठरावीक लोकांपुरतीच मर्यादित आहे़ राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी या सत्तेत वंचितांना वाटा मिळाला पाहिजे़ त्यासाठीच वंचित बहुजनांची आघाडी स्थापन केल्याचे सांगत, समाजातील मोठा वर्ग, नवा समूह आज उभा राहत आहे़ त्यांना व्यवस्थेत सामावून ...
निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा कुटील डाव असल्याचे सांगत यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड़प्रकाश आंबेडकर यांनी केला़ ...
विश्लेषण : विद्यमान सरकारबद्दल महाराष्ट्रात सध्या प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा कोण कसा उठवतो, हे महत्त्वाचे! समोर जात दांडगे आणि धनदांडगे उभे असताना वंचितांचे नेमके काय होईल, हाही मोठा प्रश्न; पण वंचितांचा आवाज सतत दाबत राहण्यापेक्षा त्यांचाही कुण ...
सत्ताधाऱ्यांनी ते जाणीवपूर्वक राजकीय व्यासपीठ केले आहे. त्यामुळे तेथे आरक्षण, घोषणा या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे सर्व होणार हे मंत्री महोदयांनी (राम शिंदे) गृहीत धरले होते. डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले हा व्हिडिओ व्हायरल झ ...
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक आहे. महाराष्टÑातील लोकसभेच्या ४८ पैकी किमान १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळायला हव्यात. उर्वरित जागा काँग्रेसने लढवाव्यात, असा आमचा काँग्रेसकडे खुला प्रस्ताव असल्याचे आज ये ...