दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र दिवसेंदिवस धानाचे उत्पादन कमी होत असून लागवड खर्चाच्या तुुलनेत भाव सुध्दा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीला पर्याय शोधून इतर पर्यायी पिके घेण्याची गरज आह ...
समाजासाठी एकजुट होऊन कार्य करण्याची गरज नेहमीच असते. विशेष म्हणजे, आता समाजाच्या विकासासाठी युवांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार तसेच श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ...
सत्तेवर आल्यास सर्वसामान्य जनतेचे कल्याण करु असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या परिस्थितीत कोणता बदल हेच कळायला मार्ग नाही. भाजपने जी आश्वासने दिली होती त्याच्या नेमके विरोधी चित्र देश आणि राज्यात ...