१३ ते १४ तास उज्जैन ते कानपुर गाडी चालवून नक्कीच पावसात तो चालक थकला असेल.त्यामुळे गाडी स्किट झाली, पलटी झाली आणि अपघात झाला. त्यावेळी त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल, तशी दुबेला पोलिसांवर गोळीबार ...
Maharashtra Election 2019: पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात. ...