बाभळगाव शिवारातील टॉवरजवळ विजेची तार तुटल्याने लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे ...
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे. नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे. ...
गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे. ...
नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले मिळत नाहीत त्य ...
जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन ...
सिन्नर : सिन्नर मतदार संघातील शेवटचे टोकाच्या आंबेवाडी शिवारातील नांदुरकीचीवाडी या अती दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचलेली नव्हती. तीन वर्षे पाठपुरावा करून आता ११० पोलद्वारे ७१ वर्षानंतर २६ घरांत वीज पुरवठा सुरु केला. वाडीवरील ग्रामस्थ ...