यंत्रमाग उद्योगात असलेल्या सातत्याच्या मंदीमुळे उद्योग अत्यंत अडचणीत आला आहे. तरी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमागधारक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने सोमवारी ...
राज्यात ज्याप्रमाणे जलयुक्त शिवार व पाणी फौंडेशन कार्यक्रमाअंतर्गत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात काम होत आहे तसेच काम ग्रामीण भागातील वीजेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकांचा सहभाग घेऊन केल्यास सुटू शकेल ...
बाभळगाव शिवारातील टॉवरजवळ विजेची तार तुटल्याने लिंबा, तारुगव्हाण, आनंदनगर तांडा व लिंबा तांडा या चार गावांचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे ...
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे. नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे. ...
गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे. ...
नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले मिळत नाहीत त्य ...