गोड धाटाच्या ज्वारीपासून बनवलेली काकवी अमेरिकेत १५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून वापरली जात आहे. भारतात १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेने प्रथमच गोड धाटाच्या ज्वारीचे बियाणे अमेरिकेहून आणून तिची ...
प्रादेशिक रचनेनुसार कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमधील धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या कोकणात पूर्वी खाडीकिनारी द्विदल धान्य मुबलक पिकत होती, तिथे आता रखरखाट दिसतो. ...
शेवग्याच्या बिया व पानाची पावडरचा उपयोग करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. जसे की, पावडरचा उपयोग बेकरी पदार्थांमध्ये केला जातो. पावडरचा काही (२०-४०%) प्रमाणात उपयोग करून बिस्कीट, कुकीज, केक, चॉकलेट मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. ...
हरभऱ्याचे मूल्यवर्धन अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. हे उपलब्ध हरभरा उत्पादनांची श्रेणी विस्तृत करते, रोजगार निर्माण करून आणि पौष्टिक गरजा पूर्ण करून अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करते. ...
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूससमोर कायम राहिलेला आहे. ...
लाखो टन बोंडे वाया जात असल्याने त्यावर प्रक्रिया झाल्यास तो कोकणातील मोठा उद्योग ठरू शकेल. बोंडाचा रस आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने त्यापासून तयार झालेल्या सरबताला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकेल. ...