देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
Narendra Modi will address farmers on 14 May, 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन pmindiawebcast.nic.in वर पाहता येणार आहे. पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही ...
pm kisan samman nidhi completed 2 years today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांनी या योजनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट करून सर्वांचे अभिनंदन केले आहे. ...
केसीसी अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 7 टक्के व्याजाने मिळते. शेतकऱ्याने या कर्जाची वेळेत परत फेड केली, तर त्याला या व्याजदरावर 3 टक्क्यांची सूट मिळते. याचाच अर्थ, प्रामाणिक शेतकऱ्याला हे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने मिळते. (Pm Kisan Samman N ...
केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. ...