लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लिस्ट जारी, लवकर मिळणार 2 हजार रुपये - Marathi News | PM Kisan Yojana : Good news for farmers! List of 13th installment of PM Kisan Yojana released, 2 thousand rupees will be received soon | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लिस्ट जारी

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात. ...

Maharashtra | पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पोस्टात उघडता येणार बँक खाते - Marathi News | Beneficiaries of PM Kisan Yojana can open a bank account at post office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पोस्टात उघडता येणार बँक खाते

सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.... ...

पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम - Marathi News | Work of PM Kisan Yojana stalled for three months, Confusion in revenue, agriculture over scheme implementation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम

कोल्हापूर जिल्ह्यात ईकेवायसीचे ७२ हजार प्रस्ताव प्रलंबित ...

पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी - Marathi News | Pradhan Mantri Samman Yojana: Recovery drive for ineligible farmers stalled, so many farmers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी

अपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड ...

जिवंत लाभार्थ्यांना मृत दाखवून केले अपात्र, पीएम किसान योजनेत घोळ; कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आणला उघडकीस  - Marathi News | Live beneficiaries are disqualified by showing them dead, confusion in PM Kisan Yojana; Farmers in Kolhapur have revealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिवंत लाभार्थ्यांना मृत दाखवून केले अपात्र, पीएम किसान योजनेत घोळ; कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आणला उघडकीस 

शेकडो शेतकरी लाभापासून वंचित ...

PM Kisan: 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांत मोठी वाढ होणार; जाणून घ्या, 6000 ऐवजी किती रुपये मिळणार? - Marathi News | PM kisan Farmers will get more money from April 1 nirmala sitharaman may increase pm kisan amount to rs 8000 yearly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार; आता 6000 ऐवजी...

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरही सरकारकडून लोकांना आकर्षित करणारी बरीच आश्वासनेही दिली जाऊ शकतात. ...

12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना! - Marathi News | From 12 crore farmers to central employees January will bring good news pm kisan samman nidhi 13th installment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

शेतकरी पीएम सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची आस आहे. ...

राज्यातील २१ लाख शेतकरी पंतप्रधान निधीला मुकणार, ई-केवायसी पूर्ण न केल्यास मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता - Marathi News | PM Kisan Scheme: 21 lakh farmers in the state will miss out on the Prime Minister's Fund, if they do not complete e-KYC, they will not get the December installment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २१ लाख शेतकरी पंतप्रधान निधीला मुकणार, ...तर मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता

PM Kisan Scheme: डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई-केवायसी असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी राज्यातील तब्बल २१ लाख शेतकऱ्यांना दणका बसला आहे ...