राज्यात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने मंगळवारी 255.400 किलो प्लास्टिक जप्त केले असून तीन लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला बीड वगळता जिल्ह्यात ठेंगा मिळाला आहे. केवळ बीड नगर पालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. इतर १० नगर पालिका व नगर पंचायतींचे अद्याप खातेच उघडले नसल्याचे समोर आले आहे. पालिका व पंचायतींच्या ‘अर्थ’प ...
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने सोमवारी दहा व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र, या कारवाईला मंगळवारी कपडा, मिठाई, बेन्टेक्स ज्वेलरी व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शविला. ...
सातारा : प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून जिल्ह्यात या निर्णयाची प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मंगळवारी प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणाºया एकूण पाच व्यापाºयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये साताºयातील चार तर पुसे ...
मल्हारपेठ : डिजिटल बॅनरमुळे थर्माकॉलवर पेंटिंग करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईस आला असताना शासनाने थर्माकॉलवरही बंदी घातल्यामुळे आता हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे.प्लास्टिक बंदीनंतर शासनाने आता थर्माकॉल बंदी केली आहे. त्यामुळे हस्तकला असणाºया पेंटिंग व् ...
दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत १२ जणांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...