तब्बल २१ तास चालली मतमोजणी; श्री छत्रपती बचाव पॅनलला एकही जागा जिंकणे झाले नाही शक्य; फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाच्या उधळणीत परिसर न्याहळून निघाला ...
प्रस्तावित विकास आराखड्यात पूर्वीचाच मार्ग दर्शविण्यात आल्याने प्रश्न पेटण्याची शक्यता; महापालिकेच्या स्थापनेपासून चाळीस वर्षे समस्येचे राजकारण; काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी परिसरातील अनेक पेठांचे भूसंपादन झाले नाही ...