सोयाबीनचे २०१८-१९ पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्षे महाराष्ट्रात या पिकाखालील लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. शिवाय, अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांत बिगर हंगामी लागवड विशेषतः उन्हाळी लागवड २०२२-२३ पर्यंत मोठ्या प् ...
गेल्या पाच-सहा वर्षापासून 'थ्रीप्स फ्लव्हस व थ्रीप्स हवाईन्सीस' या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ...
कांदा पिकात प्रामुख्याने करपा रोगानंतर पीळ प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. ...
सद्यस्थितीत हवामान बदल त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आणखी काही दिवस वातावरणात असे बदल होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन घाटे भरण्याच्या अवस्थेमधील हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत आहे, शिवाय तुरीलाही ढगाळ वात ...
कांदा आणि लसूण या पिकात प्रामुख्याने करपा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. ...
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लाग ...
महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यत लागवड करणे फायद्याचे ठरते. यात प्रामुख्याने ...
आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापास ...